Next

ब्रह्मनाळच्या दुर्घटनेत युवकाने वाचवले सहा जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:13 PM2019-08-08T21:13:33+5:302019-08-08T21:15:03+5:30

सांगली - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेवेळी अनिल गुरव या ...

सांगली - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेवेळी अनिल गुरव या तरुणाने प्रसंगावधान राखून सहा जणांचे प्राण वाचवले.