प्राप्त माहितीनुसार, अशोक यादव हे अभियंता आहेत. ते दुबई येथे सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचा एक भाव आणि त्याचे कुटुंबीय तसेच अशोक यादव यांचे कुटुंबीय तिवारी ले-आऊट येथे वास्तव्यास आहेत. यादव कुटुंबीयांचे मुंबई येथील मुंबा देवीवर श्रद्धा आहे. अशोक ...
शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळ ...
केंद्र शासनाच्या सबको घर या योजनेंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे नगर पालिकेला घरकूल मंजूर करून लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाच्या वाट्याचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. यामुळे अनेक लाभार्थ्यांनी राहात असलेले कच्चे घर तोडून घरकूल आवास योजनेंतर ...
गावठाणाच्या जमिनीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो, ही सर्वांत मोठी समस्या आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून या गावठाण क्षेत्राचे पुन्हा एकदा सर्वेक्षण होत असून जमिनीचे दस्तऐवज गोळा करण्याची सुरुवात अहमदनगर येथील रोहता तालुक्यात झाली. त्यानंतर नागपू ...
मनरेगाची कामे सर्व शेतमजुरांना जिल्हाभर ग्रामीण भागात उपलब्ध करून द्या, शेतमजुरांना इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळात समाविष्ट करा, अतिक्रमण करून राहणाऱ्या सर्व शेतमजुरांना राहत्या जागेचे कायमस्वरूपी पट्टे द्या, आदी ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. ...
शासनाच्या महत्त्वाकांशी असलेल्या ‘कायाकल्प’ या उपक्रमात उल्लेखनीय कार्य करण्याचा विडा येथील अधिकाऱ्यांनी उचलला आहे. ‘कायाकल्प’साठी जिल्हा रुग्णालयाचा कायापालटच झाला आहे. १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत या रुग्णालयात तब्बल ४.७४ लाखांच्य ...
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी फाऊंडेशनच्या यावर्षीच्या स्पर्धेबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी डॉ. पोळ बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, अतिरिक्त मुख ...
गांधीजींनी समाजातील शेवटच्या मानसाचा विचार केला आहे. बापूंनी सुशासन सांगताना स्वशासन या बद्दल जे सांगितले, ते महत्त्वाचे आहे. जो स्वशासनवर निष्ठा ठेवतो आणि वागतो तोच सुशासन निर्माण करू शकतो. त्यामुळे सुशासनची अपेक्षा करायची असेल तर सुरूवात आपल्या पास ...
राज्यातील वर्धा जिल्ह्यात सर्वप्रथम १९६० मध्ये दारूबंदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नाही. तर तत्कालीन राज्य शासनाने पुढाकार घेत १९७४ मध्ये वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केली. शिवाय या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्य ...