चापडोह प्रकल्पातून शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून ठप्प झाला. निळोणा प्रकल्पाचे पाणीही कोणत्याही क्षणी संपण्याची शक्यता आहे. तर गोखीच्या पाण्यावर केवळ ७० हजार नागरिकांचीच तहान भागविली जाणार आहे. ...
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे ...
ध्येयाने झपाटून सातत्यपूर्ण काम होत राहिले तर येत्या ५ वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल, असा आशावाद बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे व्यक्त केला. ...
चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी येथे आज रविवारी पहाटे सहा वाजता महाश्रमदानात एक हजार लोकांनी श्रमदान केले. त्यात भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समित ...
सिन्नर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. सिन्नर तालुक्यात तीन गावे व सात वाड्यांचे टॅँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाले आहेत.जयप्रकाशनगर, गुळवंच ...