Mumbai Water Supply Cut News: गेल्या काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या वाढीमुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचे वाढत्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ ...
Thane Water Crisis : पाणी गळतीच्या दुरुस्तीसाठी ठाणे शहरातील अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पण, ३६ तास उलटून गेले तरी पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. ...
Bhandara : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे ...