तालुक्यातील कलगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिन्यातून केवळ दोनदाच पाणी येत आहे. डिसेंबर महिना संपताच गावात पाणीटंचाईने कहर केला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. ...
राष्ट्रीय पेयजल योजनेतील ८७ गावांच्या मंजूर आराखड्यातील ९ कामांना आता तांत्रिक समितीची मंजुरी मिळाली आहे. १ कोटी रुपयांपर्यंतची ही कामे असल्याने मुख्य अभियंत्यांनी त्यास मंजुरी दिली आहे. ...
गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर, विसापूर टोली परिसरात स्वतंत्र पाणीटाकी व नळ पाईपलाईनअभावी दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र पालिका प्रशासनाने सदर रखडलेल्या कामाची सर्व प्रक्रिया पार पाडून पाणी टाकी व पाईपला ...
येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे. ...
शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल. ...
शहरालगत बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात यंदा ठणठणाट आहे. जलसंकटावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या शहरातील मोठ्या विहिरी जमीनदोस्त झाल्यामुळे शहराला सतत पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...