उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
पलूस तालुक्यात उपसा सिंचन योजनांमुळे हरितक्रांती दिसून येते आहे. कारण तालुक्यात जलसंधारण विभागाअंतर्गत अस्तित्वातील पाणी साठ्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. ...
कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत निर्णय होत नसल्याने कर्नाटक हद्दीत सीमाभागातील गावांत तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक हवालदिल आहेत. कोयनेतून पाणी मिळत नसल्याने गोकाकजवळ हिडकल धरणातून सोमवारी अथणी व कागवाड तालुक्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शि ...
सिन्नर : तालुक्यात सर्वत्र प्रचंड दुष्काळाचे वातावरण असून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांवर भटकंती करण्याची वेळ आली असून पशू-पक्षी व जनावरेदेखील पाण्याच्या शोधात रानोमाळ फिरताना दिसत आहेत. जनावरांसाठी पाणीच उपलब्ध नसल्याने त्रस्त झालेल्या पशुपालकांस ...
सिन्नर : टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचीही भर पडली आहे. त्यांनी सिन्नर तालुक्यातील मनेगाव, पाटोळे, रामनगर ही ३ गावे दत्तक घेतली असून त्यांना पा ...
तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. ...