सिन्नर : दुष्काळी परिस्थितीमुळे जलसाठे कोरडे पडले आहेत. परिणामी पशू-पक्ष्यांची भटकंती होत आहे. हे पाहून वनविभागाकडून चार गावांत २० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असून वन्यप्राण्यांच्या पाणी सुवि ...
जोरण : बागलाण तालुक्यातील किकवारी बुद्रुक येथील वाघदर वस्तीत ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु असुन हंडाभर पाण्यासाठी महिलांवर दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. या आदिवासी वस्तीत नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी एकाच हातपंपाची सोय असल्याने येथील नागरिकांना ...
यावल तालुक्यातील सांगवी बुद्रूक येथे गेल्या दोन वर्षात लोकसहभागातून जलसंधारणाची ५० कामे झाली. यातून लाखो लीटर्स पाणी अडविल्याने गावातील पाणीटंचाई आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
सायखेडा : तळवाडे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता, गावातील एकही विहीर, बोअरवेलला पाणी नसल्याने कोसभर दूर जाऊन पाण्याचा शोध घ्यावा लागत होता हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याने टँकर सुरु करण्याची मागणी अखेर मंजूर करण्यात ...
आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले. ...
तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त बनली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक दिवस-रात्र पाणी आणण्यात व्यस्त आहेत. पाणीपुरवठा करणारी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतातील संत्राबागांना पाणीपुरवठा होत नसल्याने व दिवसे ...