भुसावळ तालुक्यातील महादेव तांडा येथील टँकर पाणी भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी विधानसभेतील पावसाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी टाकली आहे. ...
विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा तळाला गेल्यानंतर जून अखेरपर्यंत उपलब्ध पाणी कसे राखून ठेवता येईल, यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या असून आता पाण्याचा अपव्यय करणाºयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी दिली आहेत. ...
नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातूनही पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे. ...
नायगाव : ‘एक घास चिऊचा एक घास काऊचा’ म्हणत अनेकांनी त्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था केली. मानवाने दाखवलेल्या भूतदयेला पक्षीही प्रतिसाद देत असल्याचे पाहुन अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
भुसावळ तालुक्यातील कन्हाळे बुद्रूक येथे गेल्या सात-आठ महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे तब्बल २० ते २२ दिवसांनंतर पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना घागरभर पाण्यासाठी शेजारील कन्हाळे खुर्द गावात भटकंती करावी लागत आहे. ...