जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना ...
सुमारे १२ हजार लोकसंख्येच्या तळेगाव दशासर येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. गावातील हातपंप व विहिरी कोरड्या पडल्याने ही स्थिती उदभवली आहे. तूर्तास गावाला तीन दिवसांआड पाणीपुरवठा तोही मर्यादित स्वरुपात केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्य ...
तालुक्यातील आदर्शग्राम व मुख्यमंत्री दत्तक गाव असलेल्या शेंदोळा (खुर्द) येथील पाणीटंचाई अद्यापही कायम आहे. येथे अजूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीची पातळी खोल गेल्याने पाण्यासाठी दाहीदिशा करण्याची वेळ ग्रा ...
पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले. ...
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. ...
उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँक ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने प्रथमच या भागात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांकडे असणारा चाराही संपुष्ठात आला असून विहीरींनी तळ गाठल्याने भोजापूर खोºयात प ...