गंगापूर धरणातील पाणीसाठा आता ५० टक्क्यांच्या पुढे गेल्याने शहरात सुरू असलेली एकवेळ पाणीकपात पुढील आठवड्यात रद्द होऊ शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ...
जुलै महिन्याचे १२ दिवस उलटून देखील मोठा पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुन्हा टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. ...
तालुक्यातील सर्व नऊ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहे. जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने सर्वत्र चिंतेचे सावट आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावते आहे. १ जून ते १२ जुलै या कालावधीत २८८.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ १०३.३ मिमी अर्थात ३५.८ टक ...
मागील दोन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. कधी नव्हे, अशा भीषण जलसंकटाला उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना सामोरे जावे लागले. यंदा समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज सुरुवातीला हवा ...