व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक व ...
कसबा बावडा, पॅव्हेलियन मैदानावर दूचाकी पार्किंगवरुन झालेल्या वादावादीत दाम्पत्यास सात जणांनी मारहाण केली. रविंद्र चौगुले (वय ३०, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) त्यांची पत्नी रसिका (२७)अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संशयित शैलेंद् ...
वाहतुकीचे नियम सातत्याने मोडणाऱ्या वाहनचालकांची पुणे शहरात मोठी संख्या आहे़ त्यांना वाहतूक नियमांची माहिती नसल्याने अनेकदा त्यांच्याकडून नियम मोडला जातो, अशांना आता वाहतूक शाळेत जाऊन या नियमांची पुन्हा माहिती करून घेऊन उजळणी करावी लागणार आहे. ...
शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला ह ...
हिंजवडी हा भाग अायटी हब म्हणून नावारुपास अाल्यापासून या भागात हाेणारी वाहतूक काेंडी नित्याचीच झाली अाहे. या वाहतूककाेंडीमुळे येथील कर्मचाऱ्याचे जाऊन-येऊन दिवसातील तीन तास खर्ची पडत अाहेत. ...