लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

हळगाव येथील श्रीराम कारखान्यात उकळत्या पाकात पडून मजुराचा मृत्यू - Marathi News | The death of the laborer fall into boiling cushion in Shriram factory of Halegaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हळगाव येथील श्रीराम कारखान्यात उकळत्या पाकात पडून मजुराचा मृत्यू

श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली. ...

‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, रास्ता रोको आंदोलनात पुन्हा घुमला राहुरीकरांचा आवाज - Marathi News | 'Sugarcane our sweat, not of whose father's', farmer road stop | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, रास्ता रोको आंदोलनात पुन्हा घुमला राहुरीकरांचा आवाज

‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्त ...

जकराया, लोकमंगलने केली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोंडी ! - Marathi News | Zakaria, Lokmangal Kolli sugar factory in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जकराया, लोकमंगलने केली सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोंडी !

‘जकराया’ शुगरने दिलेल्या पहिल्या उचलीचा बोलबाला जिल्हाभर सुरू असताना लोकमंगल सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बरोबरीने दर देणार असल्याचे शेतकºयांना सांगू लागले आहेत. ...

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप  - Marathi News | Sugarcane crush Solapur first, crush 41 lakh metric tons of 64 factories | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे. ...

महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर - Marathi News | 52 lakh quintals of sugar in Maharashtra; The Ahmednagar is backward, Kolhapur, Pune is in front | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर

खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख ...

माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून  - Marathi News | Farmers aggressive on that rate in Majalgaon; National highway no. 222 Holding Off | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून 

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महाम ...

उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन - Marathi News | For the price of 3400 rupees of sugarcane, the 'Swabhimani' Elgar, Prasad Sugar Factory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन

शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे. ...

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार - Marathi News | Prepare 12 lakh three thousand three hundred quintals of sugar in 21 days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...