आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग ...
उसाला योग्य भाव द्या या मागणीसाठी गत एक ते दीड महिन्यापासून विविध आंदोलन सुरु आहेत. मात्र, या आंदोलनाला साखर कारखानदार कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याने शेतकरी संघर्ष समितीने आता थेट फडात जाऊन उसतोडणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेत ...
सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्य ...
उत्सुकता निर्माण झालेल्या राहुरीचा पडका वाडा अखेर सावरला आहे़ तीन कारखान्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आठ महिन्यांचे दुरूस्तीचे काम अथक प्रयत्नातून अवघ्या चार महीन्यात फत्ते केले आहे़ पुढील आठवड्यात राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे साखर कारखान्याचे चाक फ ...
परिसरातील शेतात उभ्या असलेल्या पाच लाख मेट्रिक टन ऊसाला सध्या कुणीच वाली नाही. ही संधी हेरून खासगी आणि सहकारी कारखानदारांनी एकजूट केली अन् ऊस उत्पादकांना नागवण्याचा गणिमी कावा रचला. ...
देशभरात यावर्षी साखर उपलब्धता २९.५० दशलक्ष राहणार असून वार्षिक मागणी मात्र २३ दशलक्ष राहणार आहे. ही तफावत लक्षात घेता भाव पडण्याची शक्यता असून सरकारने साखरेवरील २० टक्के निर्यात शुल्क त्वरित रद्द करावे, अशी मागणी राज्यातील साखर कारखानदार करीत आहेत. ...