राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा पुन्हा व्हॅन्टिलेटरवर आहे. दोन गळीत हंगामानंतर आर्थिक संकटात सापडलेला कारखाना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून खासदार डॉ़ सुजय विखे यांच्या ताब्यात आला. विखे यांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन ...
आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. कारखाना बंद पडल्यामुळे सभासद शेतकऱ्यांची कुचंबना झाली असून, शेकडो कामगारांवर ...
सातारा जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ऊस दर जाहीर न करता ऊस गाळप हंगाम सुरु केला आहे. यंदा गाळप योग्य ऊस अत्यल्प आहे. या परिस्थिती ऊसाला ज्यादा दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र कारखान्यांनी दरच जाहीर केला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस ...