जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांनीना बसला आह़े़ जिल्हयातील नऊ तालुक्यात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शालेय वाहतुकीसाठी बसची व्यवस्था सुरु आहे़ आजही उमरी तालुक्यातील बससेवा बंदच आहे़ ...
राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. ...
कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जा ...
मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे. ...
आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे ...