वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धे तिकीट लागेल, या अलिखित सवलतीचा ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्टकार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ४ हजार किलोमीटर संपताच पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागणार आहे. ...
चांदवड तालुक्यतील तळेगावरोही , वाकीखुर्द या भागातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बससेवा नसल्याने त्यांची कुंचबणा होत असून नाशिक ते लासलगाव - वाकी - तळेगांव रोही - मनमाड बस सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन नाशिक विभागीय नियंत्रक नितीन ...
ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना नाइलाजास्तव अवैध खासगी वाहनांतून प्रवास करावा लागतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामं ...
ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला रोजगारासाठी ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे व वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध ...
गडचिरोली येथील बसस्थानकाचा विस्तार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून बसस्थानकाचा विस्तार, बसस्थानक परिसरात डांबरीकरण व इतर कामे करायची आहेत. मात्र या सर्व बाबींचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील कारभाराविषयी कामगारांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवण्यासोबतच विविध विषयांची सोडवणूक होत नसल्याने अखेर यवतमाळ आगार संयुक्त कृती समितीने १६ जुलैपासून बेमुदत उपो ...