आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरेगावच्या पहिल्या-वहिल्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाल १४ जून रोजी संपत असून, जिल्हा प्रशासनाने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे ...
बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या ज ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात एकीकडे रुग्णांना मोफत औषध मिळत असताना दुसरीकडे मात्र चक्क पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नातेवाइकांमधून तीव्र संताप ...
प्रवासी व रिक्षाच्या नंबरवरून रिक्षा चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना वेदभवन मंगल कार्यालयासमोर बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा येथील राजलक्ष्मी थिएटरसमोर दोन गटांत तुंबळ मारामारी करणाऱ्या युवकांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिल्याने अखेर पोलिसांनी संबंधित युवकांवर सार्वजनिक ठिकाणी शांतेचा भंग केल्याचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला. ...
रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर ...
‘देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झालीय. याबाबत कोणी आवाज उठवला तर त्याला धमक्या दिल्या जातात. ईडी, सीबीआय, रॉ यांचा ससेमिरा मागे लावला जातो. ...