सकाळी-सकाळी ही मंडळी क-हाडातील मुख्य चौकात दिसताहेत म्हटल्यावर ये-जा करणा-या क-हाडकरांचे त्यामुळे कुतूहल वाढले होते. काही वेळांनी पृथ्वीराव चव्हाण संयोजकांचा निरोप घेऊ लागले. तेव्हा संयोजकांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली अन् ते थांबले देखील. ...
अभियांत्रिकेचे शिक्षण घेणारे पुण्यातील निसर्ग शेट्टे, श्रेयस सातपुते, निहार श्रोत्री, अक्षय देशमुख हे चारजण मंगळवारी सकाळी ठोसेघरला फिरण्यासाठी आले होते. धबधबा परिसरात फिरून झाल्यानंतर त्यांना धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो, तेथे जायचे होते. ...
पवन सोळवंडे खून प्रकरणातील जे बाबा ऊर्फ जुनेद शेख टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. या टोळीत २१ जणांचा समावेश असून, या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...
दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व पत्नीबरोबर होणाऱ्या वारंवार भांडणाच्या कारणातून बापाने दोन पोटच्या मुलांचा गळा आवळून खून केल्याची खळबजनक घटना शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. ...
सातारा येथील मोती चौकातील दुर्गादेवी मंडळासमोरून ७ हजार ३०० रुपयांच्या साड्या चोरून नेल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाणी योजना कृष्णा नदीवर आहे. पश्चिम भागात मोठा पाऊस झाल्यानं कृष्णा नदीला पूर आला होता. आम्ही उपाययोजना राबविली. - संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ...
पर्यटकांना माहिती देण्यासाठी अनेक गाईड निर्माण करणारे श्रीरंग शिंदे हे सध्या वनपाल म्हणून कार्यरत आहेत. जंगल, जैवविविधता रक्षण व संरक्षणाबाबत केलेल्या कार्यातून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ...
रहाटकर म्हणाल्या, ‘३३ टक्के महिला आरक्षण आहेच; मात्र भाजप पक्ष नेहमीच कर्तृत्ववान महिलांच्या पाठीमागे उभा राहतो. सध्या विधानसभा निवडणुकीसाठीही सक्षम महिलांना अधिकाधिक उमेदवारीची संधी दिली आहे. ...