गेल्या साडेचार वर्षात शासनाने असंख्य प्रश्न या राज्यात निर्माण केले. गरिबांच्या तोंडातील घास काढून घेण्याचे पापही शासनाने केले, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी जत येथे केली. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकार साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून सत्तेसाठी वट्टेल ते करण्यासाठी सरसावले आहे. त्यामुळे जनमत आमच्या बाजूला असूनही आमचे यश आम्हाला मिळू न देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत, ...
तासगाव पालिकेच्या मालकीचा रस्ता नसताना, विकास आराखड्यानुसार काम झाले नसताना, नारळाच्या बागेतील मिरज वेसपर्यंत जाणाºया रस्त्यावर मुरुमीकरणाच्या नावाखाली तब्बल ११ लाख रुपयांचा चुराडा करण्यात आला. भिलवडी ...
कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, कडक ऊन, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर बिब्ब्या रोगाचा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने ...
बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करताना सापडलेल्या टोळीने गेल्या दीड वर्षात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांच्या माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपये राज्यभरात चलनात आणल्याची धक्कादायक माहिती सांगली शहर पोलिसांच्या चौकशीतून शनिवारी पुढे आली. ...
वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठावरील वाळूची तस्करी गेल्या वर्षभरापासून थंडावली आहे. आता आर्थिक स्रोत कमी पडू लागल्याने तांबवे परिसरात व्यसनमुक्तीवर भाषणे ठोकणाºयाने स्वत:च्या केळीच्या बागेत चक्क गांजाची लागवड ...
खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पहिल्यांदाच तासगाव पालिकेत पावणेदोन वर्षांपूर्वी कमळ फुलले. केंद्रापासून पालिकेपर्यंत सत्तेत असल्याने शहरात अच्छे दिन येतील, भाजपचा एकछत्री अंमल असल्याने शहराचा ...