दहावी, बारावीच्या परीक्षा काळात पेपर फुटू नयेत, यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. परंतु, रत्नागिरी तालुक्यातील बारावी परीक्षेच्या पेपरची मात्र चक्क दुचाकीवरून ने - आण केली जात आहे. शिक्षकासमवेत एक पोलीस कर्मचारी देऊन दुचाकीवरून ही वाहतूक केली जात आहे. ...
विकासकामांची कोणतीही वर्कआॅर्डर नसताना सेनेचे आमदार सदानंद चव्हाण हे संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथे कामाच्या भूमिपूजन समारंभासाठी आले होते. मात्र, भूमिपूजन होणाऱ्या रस्त्याला जागा देण्यासाठी काही शेतकरी नाखुष असल्याने या नाराज शेतकऱ्यांनी काळे झेंड ...
राज्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी राज्य शासनाने ह्यपवित्र पोर्टलह्ण ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये जाहिरात अपलोड करण्यासाठी शाळांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत आहे. यामुळे शिक्षक भरती म्हणजे ह्यभीक नको पण कु ...
सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी गोगटे जोगळेकर महाव ...
राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठाच्या धर्तीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश महसूल व कृषिमंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी दिले आहेत. ...