ratnagiri hapus market वातावरणातील बदलामुळे यंदा आंबा उत्पादन कमी आहे. मात्र, उष्मा वाढल्यामुळे जो काही आंबा झाडावर आहे, तो लवकर तयार होऊ लागला आहे. ...
फळपीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेगाचे वारे २५ किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त होऊन आंबा पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांत विमा कंपनीस टोल फ्री क्रमांक १४४४७ वर किंवा कृषी विभागाकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार ...
आंबा हंगामाने आर्थिक गणित विस्कटले असले, तरी काजू दराने बागायतदारांना काहीसे तारले आहे. गेली काही वर्षे आंबापिकाप्रमाणे काजू पिकालाही नैसर्गिक दृष्टचक्राचा सामना करावा लागत आहे. ...
बागायतदारांचा पहिल्या टप्प्यातील आंबा संपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला आहे. चार, पाच, सहा डझनच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा बागायतदार कॅनिंगसाठी देणे सुलभ झाले आहे. ...
indian post mango parcel गेल्या वर्षापासून देशात आणि परदेशातही रत्नागिरीचा हापूस घरपोच करण्याची सेवाही उपलब्ध झाली आहे. थेट बागेतूनही आंबावारी केली जात आहे. ...
hapus mango export in UK एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे आखाती प्रदेशातील युद्ध यामुळे संकटात सापडलेला 'रत्नागिरी हापूस' संकटावर मात करत 'युनायटेड किंगडमच्या' (यूके) बाजारपेठेत पोहोचला आहे. ...