लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

कोळकेवाडी धरणातील पाण्यावर आधी स्थानिकांचाच हक्क, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले स्पष्ट - Marathi News | Water Resources Minister Jayant Patil made it clear that the right of the locals is first on the water in Kolkewadi dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोळकेवाडी धरणातील पाण्यावर आधी स्थानिकांचाच हक्क, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले स्पष्ट

साम-दाम-दंड-भेदाचा वापर करूनही सरकार पडत नाही म्हटल्यावर त्याचा राग महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांवर काढला जात आहे. त्यामुळे यापुढील काळातही अशाचप्रकारे त्रास देऊन सरकार अस्थिर करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून ...

चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News | Fire breaks out on third floor flat in Chiplun, No casualties were reported by the fire brigade | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी टळली

भीषण आगीचा सामना करत अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली. ...

एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा - Marathi News | One persistence..refinery cancellation; Massive protest against refinery at Rajapur tehsil office | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एकच जिद्द..रिफायनरी रद्द; रिफायनरी विरोधात राजापूर तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा

आजच रिफायनरी प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांमध्ये शिवसेनेच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. ...

दापाेलीतील टाळसुरेत सासऱ्याने केला सुनेचा खून, खुनानंतर केला आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Son in law kills daughter in law at Talsure in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दापाेलीतील टाळसुरेत सासऱ्याने केला सुनेचा खून, खुनानंतर केला आत्महत्येचा प्रयत्न

दापोली : तालुक्यातील टाळसुरे येथे विवाहितेचा खून केल्याची घटना मंगळवारी (२९ मार्च) दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आरती अभिषेक ... ...

पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्रातही 'ब्ल्यू फ्लॅग बीच' संकल्पना! : आदित्य ठाकरे - Marathi News | 'Blue Flag Beach' concept in Maharashtra too for tourism growth says Aditya Thackeray | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्रातही 'ब्ल्यू फ्लॅग बीच' संकल्पना! : आदित्य ठाकरे

मालवण : सिंधुदुर्गात पर्यटन वाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र करून काम केले जाणार आहे. तमिळनाडू, ... ...

nanar refinery project: भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची उभारणी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिले आश्वासन - Marathi News | nanar refinery project, Environment Minister Aditya Thackeray has promised to set up the project with the confidence of Bhumiputras | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :nanar refinery project: भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची उभारणी, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दिले आश्वासन

राजापूर तालुक्यातील रोजगारीची एकूणच स्थिती लक्षात घेता येथील बेरोजगारी दूर करायची असेल तर राजापूर तालुक्यात रिफायनरी प्रकल्प मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली. ...

देवाच्या पालखीने शोधली अवघ्या काही मिनिटांत खुणा, नेमकी काय आहे ही प्रथा? - Marathi News | Signs discovered by God scaffolding in just a few minutes, The practice of marking in many places after Shimgotsava in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवाच्या पालखीने शोधली अवघ्या काही मिनिटांत खुणा, नेमकी काय आहे ही प्रथा?

ही खुणा काढून शिमगोत्सवाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचा एकप्रकारे दाखलाही दिला. खुणेची प्रथा पाहण्यासाठी शीळ तसेच राजापूर शहर, गोठणे-दोनिवडे, उन्हाळे व तालुका परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ...

..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | Ajit Pawar explanation regarding criticism on Yashwant Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..पुन्हा पुन्हा उकळी का देता, यशवंत जाधव यांच्यावरील टीकेबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण

ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची, आम्ही त्याला उत्तर द्यायचे यातून काय साध्य होणार आहे. राज्यातील जनता काय साध्य करणार आहे, असा प्रश्न विचारला. ...