अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
Withdrawal of Monsoon in India: यंदा मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात हाहाकार उडवला. मागील महिना दीड महिन्यांपासून बरसणाऱ्या मान्सूनने आता परतीची वाट धरली आहे. पण, तो भारतातून कधीपर्यंत परत जाणार आहे? ...