गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...
पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या काठावर आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. ...
साहेब, डोळ्यादेखत ट्रॅक्टर, रोटा, पेरणी यंत्र, दोन दुचाकी वाहून गेल्या.. विहीर बुजली, कांदा वाहून गेला डाळिंबाची ४०० झाडे जमीनदोस्त झाली. घर पडले. आयुष्याची कमाई एका रात्रीत वाहून गेली. अशा शब्दांत व्यथा मांडताना करंजीतील मारुती क्षेत्रे या तरुण शेतक ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. वाचा सविस्तर ...