पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
महापालिकेच्या पुर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक ३०मध्ये समाविष्ट असणा-या वडाळागावाला वर्षानुवर्षांपासून मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी टपाल कर्मचा-यांनी बुधवारी जीपीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रोमान्स आॅफ स्टॅम्प’ हा उपक्रम टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येणार आहे. ...
सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कमलेशचंद्र समितीच्या शिफारसी लागू कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना शाखा सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाक कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्य ...
आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे. ...