राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
भेटायचं म्हणून मुंबईत पोहोचलो, नियतीने निरोपच दिला 'दादा' नाहीत! अजित पवारांच्या निष्ठावान कार्यकर्त्याला त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. ...
Ajit Pawar death aftermath: "अजितदादांच्या निधनानंतर कार्यकर्ता पोरका!" राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना पक्षाचे अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल (बुधवारी) विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण ...