राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मीरा भाईंदर येथे, मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चा निघालाच. या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. ...
Maharashtra Municipal Elections 2025: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात आणि परिस्थितीनुसार निवडणुकीनंतर आघाडीबाबत विचार करावा, असा पक्षातील नेत्यांचे सूर असल्याचे म्हटले जात आहे. ...
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील वाळवा तालुका काँग्रेस कमिटीची मालकी असणाऱ्या इमारतीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बेकायदेशीरपणे ताबा ठेवण्यात आल्याची ... ...
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुण्यात बरेच कार्यक्रम आहेत. मात्र कराडला एक लग्न असल्याने आपण त्यांना विचारून तेथे जात आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले. ...
NCP SP Group MP Supriya Sule News: बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...