राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
अजित पवारांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा आधार होते. त्यांनाच काळाने हिरावून नेले. त्यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी आपल्या भावनांवा वाट मोकळी करून देत सर्वांचे आभार मानल ...
- इंद्रायणीसाठी ‘आठवणीतील अजितदादा’ ठरले प्रशासनालाही गती देणारे नेतृत्व कामाचा माणूस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांच्या कार्यशैलीचे जिवंत उदाहरण ...
Ajit Pawar Plane Crash, Baramati Airport Visibility rule: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा. ५ किमी व्हिजिबिलिटीची अट असताना ३ किमीमध्ये लँडिंगचा प्रयत्न का झाला? वाचा सविस्तर तांत्रिक विश्लेषण. ...