राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar News: अजितदादांच्या निधनानंतर पक्ष सांभाळण्याचे, वाढवण्याचे काम कोणी करायचे? आमदार, खासदार, कार्यकर्त्यांना ताकद कोणी द्यायची? असे प्रश्न सामान्य कार्यकर्त्यापासून पक्षाच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना पडलेले आहेत. ...
Ajit Pawar Sad Demise: अजित पवार गेले ही बातमी सहन न झाल्यामुळे एका ६३ वर्षीय कट्टर समर्थकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे म्हटले जात आहे. ...
NCP New Chief: अजित पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा आग्रह राष्ट्रवादीतील नेते, मंत्री, आमदार करत आहेत. आधी अजित पवारांच्या जागी विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी दोन-तीन दिवसांत पक्षाच्या ...