राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला असून, २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ...
बारामती (पुणे): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक कणखर प्रशासकच नाही, तर राज्याच्या विमानचालन क्षेत्राचा कायापालट करू ... ...
Ajit Pawar Plane Crash Reasons: अजित पवार यांच्या विमान अपघातामागील संभाव्य तांत्रिक कारणे समोर आली आहेत. विमानाचा वेग १८३ नॉट्स इतका जास्त का होता? 'टेबलटॉप रनवे' नडला का? वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण. ...