राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्य करणारा एक कर्तव्यदक्ष, परखड आणि प्रभावी नेता आज आपल्यातून निघून गेला, ही संपूर्ण महाराष्ट्रासह पुण्यातील व्यापारी बांधवांसाठी अपरिमित हानी आहे ...
सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर झालेले व्हिडिओ म्हणजे दादानी सभेत केलेले भाषण “जोपर्यंत माझे हात-पाय चालतील, तोपर्यंत मी तुमच्या भल्यासाठी काम करत राहीन. मी कामाचा माणूस आहे ...
Pinky Mali And Ajit Pawar : अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या लोकांमध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही समावेश होता. पिंकीच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
...दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या अपघातामागे कटाची शक्यता वर्तवत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. ...