मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सार्वजनिक आरोग्य सेवा संचालनालय येथे दीपावलीच्या मुहूर्तावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा लोगो वापरून आरोग्याचा संदेश देणारी ५० किलोचे जाड मीठ व ५ किलोचे रंग वापरून रांगोळी साकारण्यात आली आहे. ...
मुंबई विद्यापीठामध्ये लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्याख्यानामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे संबोधित करणार आहेत. ...
रस्ते मार्गावरील रोजची वाहतूककोंडी, लोकल रेल्वेतील गर्दी, पॅसेंजर गाड्यांच्या वेटिंग लिस्ट आणि विमानाचे न परवडणारे दर यांमुळे सर्वसामान्य प्रवासी रोज भरडला जात आहे. ...
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उद्यापासून पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव २०१८ ला प्रारंभ होत आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे. ...
परवडणाऱ्या हक्काच्या घरासाठी मुंबईकर दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. ज्याचे मुंबईत हक्काचे घर नाही अशा गोरगरीब जनतेसाठी ही लॉटरी असते, असा म्हाडाचा दरवर्षीचा दावा असतो. ...
धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ‘सिंघम’ म्हणून ओळख असणाºया पोलीस उपायुक्त शिवदीप लाडे यांच्यावर आता छतीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...
दिवाळीच्या दुसऱ्या म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी मुंबईकरांनी पहाटे अभ्यंगस्नान करत दिवसाची सुरुवात गोड केली. उटणे, तेल मर्दन, नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचे उच्चाटन करून दारोदारी मुंबईकरांनी पणत्या तेवत ठेवल्या. ...