लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : दहीहंडी उत्सवासाठी ४० हजार पोलीस फोर्स ऑन डयुटी ! - Marathi News | Police arrangement in Mumbai tomorrow to celebrate Dahihandi festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : दहीहंडी उत्सवासाठी ४० हजार पोलीस फोर्स ऑन डयुटी !

साध्या वेशातील खास पथके तयार ...

इकोफ्रेंडली कपड्यांचे अनोखे प्रर्दशन - Marathi News | Unique display of eco-friendly clothing | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :इकोफ्रेंडली कपड्यांचे अनोखे प्रर्दशन

श्रावणमेळा स्पेशल इकोफ्रेंडली कपड्यांचे भरले नवी मुंबई सिडको येथे अनोखे प्रर्दशन!  ...

World Vadapav Day : मुंबईतील 'या' प्रसिद्ध वडापावची चव नक्की चाखा - Marathi News | World Vadapav Day Mumbai Vada Pav Stalls You Should Put On Your Bucket List | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :World Vadapav Day : मुंबईतील 'या' प्रसिद्ध वडापावची चव नक्की चाखा

यंदा बक्षिसांचे लोणी नाहीच! - Marathi News | dahi handi organisers lower dahi handi prize money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा बक्षिसांचे लोणी नाहीच!

यंदाच्या वर्षी विविध दहीहंडी आयोजकांनी उत्सवातून माघार घेतल्याने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण आहे. ...

राज्य सहकारी बँक घोटाळा; काय आहे दोषारोपपत्रात? - Marathi News | State Co-operative Bank scam; What is in the indictment? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सहकारी बँक घोटाळा; काय आहे दोषारोपपत्रात?

(१) साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नाबार्डच्या क्रेडिट मॉनिटरिंग अ‍ॅरेंजमेंट (सीएमए) च्या निकषांशी विसंगत आहे. त्यामुळे बँकेला २९,७१४.१९ लाखांचे नुकसान झाले. त्यासाठी बँकेच्या ३७ संचालकांना दोषी ठरविण्यात आले आहे. ...

मोरारजी देसाई यांचा ‘भारतरत्न’ काढून घेण्याची याचिका अर्थहीन - Marathi News | Withdrawal of Bharat Ratna to ex-PM: Advocate to pay Rs 50,000 fine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरारजी देसाई यांचा ‘भारतरत्न’ काढून घेण्याची याचिका अर्थहीन

देशाचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार काढून घ्यावा, ही मागणी करणारी जनहित याचिका अर्थहीन आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

समाज, पर्यावरण आणि अभियांत्रिकी - Marathi News | Society, Environment and Engineering | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समाज, पर्यावरण आणि अभियांत्रिकी

- सुलक्षणा महाजन (नगररचनातज्ज्ञ) अलीकडे व्यावसायिक क्षेत्रामध्ये एकाच विषयावर भर देऊन कामे होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला किमान तीन ... ...

सागरी पर्यावरणातील हस्तक्षेप म्हणजे महादुर्घटनेकडे वाटचाल - Marathi News | Interference with the marine ecosystem is a major disaster | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सागरी पर्यावरणातील हस्तक्षेप म्हणजे महादुर्घटनेकडे वाटचाल

सागरी रस्ता, मेट्रो अशा प्रकल्पांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि वीज वापर होतो. यासाठी कोळशापासून वीज बनविणारे किंवा जैतापूरसारखे अणुऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणारे विनाशकारी प्रकल्प करावे लागतात. ...