मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आॅन दी स्पॉट नृसिंहवाडी --महापूर ओसरल्यानंतर नृसिंहवाडी भकास दिसू लागली. प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मार्गावर साचलेला गाळ, माती यावर्षीच्या महापुराचे रौद्ररूप दर्शवत होती. ...
ही मदत घोडके कॉलनी, चिखलवाडी, बापट कॅम्प, काटेमळा, तसेच मुक्त सैनिक वसाहतीतीसह पूरग्रस्तांना ही मदत देण्यात आली. याचबरोबर पाच शाळेंनाही स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कीट देण्यात आले. ...