मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
काही मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले आहे. सर्वसामान्यांकडून या निर्णयाबाबत मंडळांचे कौतुक केले जात आहे. ...
मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, रविवारी लोकल फेऱ्या कमी चालविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांचे सुट्टीच्या दिवशीही हाल होणार आहेत. ...
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे. ...
आघाडीला मताधिक्य मिळाले त्यापैकी मुंबादेवी या एकमेव मतदारसंघात तब्बल ३५ हजारांचे तगडे मताधिक्य लाभले. काँग्रेसचे अमिन पटेल येथील विद्यमान आमदार आहेत. लोकसभेचा ट्रेंड अमिन पटेल आणि काँग्रेससाठी उत्साहवर्धक ठरला. ...