मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गेल्या २४ तासांत विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
हातावर विलगीकरणाचे शिक्के मारलेले चारही कोरोना संशयित रुग्ण जर्मनीहून मुंबईला आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून त्यांना गुजरातमधील सूरतपर्यत प्रवास करायचा होता. ...
राज्यातील सुमारे ९० टक्के पोल्ट्री व्यवसाय हा कंत्राटी पद्धतीने चालतो.त्यामध्ये पोल्ट्री कंपनी शेतकऱ्यांना कोंबड्यांची एका दिवसाची पिल्ले आणि खाद्यही पुरवतात. ...
Coronavirus कोरोनामुळे महाराष्ट्रातील तिसरा रुग्ण मंगळवारी दगावला. पुण्यातील रुग्णांनी वापरलेली कॅब त्यांनी घरी येण्यासाठी वापरल्याने त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. ...