२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागेलत. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्याआधी राज्यात निवडणूक होईल अशी चर्चा आहे. ...
Sanjay Raut Claim On Ladki Bahin Yojana: काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता संजय राऊतांनी ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला आहे. ...
MVA Seat Sharing: महायुतीत जागावाटपावरून रुसवे-फुगवे असताना, दोघांची वाटणी आता तिसऱ्या पक्षालाही करायची असल्याने तणाव असताना मविआमध्येही काही कमी रस्सीखेच नसल्याचे दिसून येत आहे. ...
सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी अनेक जण गुडघ्याला बांशिंग बांधून तयार आहेत, ... ...