CoronaVirus Lockdown काही जणांनी कृषी कर्ज, काहींनी वाहन कर्ज काहींनी गृह तर काहींनी व्यक्तीगत कर्ज उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्चपासून कर्जदारांना ईएमआय दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा देखील तोट्याचा ठरत आहे. ...
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. लग्नाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असते. आकर्षक रोषणाई आणि विविध गोष्टींनी घर सजवलं जातं. ...