राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सर्व गटविकास अधिकाऱ्यांसोबत सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या सर्व कामांचा निधी सात दिवसांच्या आत उपलब्ध करुन द्यावा, त्यानंतरच नवीन कामांची मागणी केली जाईल. या सर्व मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण ...
सचिवांच्या विविध मागण्या असल्या तरी त्यापैकी आवश्यक मागण्या मान्य कराव्यात, अशी सरपंचांची भूमिका आहे. राज्य व जिल्हास्तरावरील मागण्यांवर त्वरित तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यांच्या रास्त मागण्या मान्य करून संपावर तोडगा काढावा, अशी मागणी सरपंचांनी सीईओंम ...
तळवाडेदिगर : बागलाण तालुक्यातील तळवाडेदिगर येथे वीज वितरण कंपनीकडून गावात जीर्ण झालेल्या विद्युत तारा काढून नव्याने केबलिंग करून सिंगलफेज रोहित्रांची दुरूस्ती केली. यामुळे वीजचोरीवर आळा बसला आहे; मात्र या कारवाईमुळे अर्धे गाव अंधारात, तर अर्धे गाव प् ...
लाखो लोकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी युतीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री महादेवराव शिवणकर यांनी ४८ गावांसाठी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आणली. कोट्यवधी रूपये खर्च करून सुरू केलेल्या या योजनेला ग्रामपंचातीच्या लेटलतीफ कारभारामुळे उ ...