जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
उन्हाचा पारा भलताच वाढला असून, अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाच्या झळांपासून बचाव म्हणून प्रवासी थंडगार पेय व कलिंगडाच्या फोडींना पसंती देत आहेत. पालखी मार्गावर पंधरा रसवंतीगृह व बारा मोठे कलिंगडाचे स्टॉल तसेच लिंबू सरबताचे स्टॉल दुचाकीस्वारांना थंडाव ...
यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची ...
शेती तोट्याची म्हणून अनेक युवक नोकरीच्या मागे धावताना दिसत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग केल्याच कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळविता येते हे खानापूर (ता.जाफराबाद) येथील सतीश दत्तू तायडे या युवकाने दाखवून दिले आहे. ...
फेब्रुवारीमधील गारपिटीच्या नुकसानीने बळीराजा सावरतो न सावरतो तोच रविवारी झालेल्या अवकाळीसह गारपिटीने शेकडो हेक्टरवरील फळबागांसह हळद, ऊस पिकांना फटका बसला आहे़ यामध्ये नांदेड, अर्धापूर, हदगाव, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे़ ...
उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. ...