आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
FPO Procurement Centers : हमीभाव योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय. राज्यातील २२२ शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPOs) सोयाबीन, मूग आणि उडीदाची हमीदराने खरेदी करण्यात येणार आहे. (FPO Procurement Centers) ...
kanda bajar bhav जिल्ह्यासह पुणे विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला आहे. एक ते दीड महिने पीक लांबणार आहे. सध्या साठवणीत असलेला जुना कांदा बाजारात दाखल होत आहे. ...
शेतकऱ्यांसाठी क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळणार आहेत. त्यामुळे आता गावातच शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे उरकण्याचे सोयीचे होणार आहे. ...
Bijlya Bull Story : मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील शेतकरी पवन राठोड यांनी आपल्या मेहनतीने वाढवलेल्या 'बिजल्या' या बैलाची तब्बल ११ लाख ११ हजार रुपयांत विक्री केली आहे. शंकरपटातील विजेता ठरलेला 'बिजल्या' आज मराठवाड्यात चर्चेचा विषय बनला आहे. एका बैला ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आताचा रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस; शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता ऐन रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे ...
Micro Irrigation Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 'प्रति थेंब अधिक पीक' या सूक्ष्म सिंचन योजनेतून अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना तब्बल ९० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ मिळणार आहे. महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज करून हा लाभ घेता येणार असून, प ...
राज्यात जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरात नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यानुसार मासेमारी बोटी, जाळ्या, मत्स्यबीज नुकसानीपोटी मदत देण्याचे निकष निश्चित केले आहेत. ...
Hamibhav Kendra : सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांच्या हमीभाव खरेदीला अखेर सुरुवात होत आहे. बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव आणि चिखलीसह सिल्लोड व परभणी जिल्ह्यांमध्ये एकूण १५ पेक्षा अधिक खरेदी केंद्रे कार्यान्वित होत आहेत. शासनाने निश्चित केले ...