लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं? - Marathi News | Bacchu Kadu Morcha: Meeting with Minister Bacchu Kadu, discussion on the street in heavy rain; What was decided about the agitation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?

Bacchu Kadu Morcha News: बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह इतर मागण्यांसाठी महाएल्गार मोर्चा काढला असून, बुधवारी रात्री सरकारने दखल घेत मंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करायला पाठवले.  ...

मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप - Marathi News | Should have received 50 thousand, only eight came in the account! Rain-affected farmers angry over less compensation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मिळायला हवे होते ५० हजार, खात्यात आले फक्त आठ ! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये भरपाई कमी मिळाल्याने संताप

Chandrapur : शेतकऱ्यांना एका हेक्टरमागे पीक पेरणीचा खर्च जवळपास ५० हजार येतो. यामुळे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानाची भरपाई ५० हजार मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप - Marathi News | "The agitation in Mumbai, pressure was brought to bear on Jarange Patil through the court, the same pattern..."; Ajit Navale's serious allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप

Ajit Navale Bacchu Kadu Protest: बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक रस्त्यावर बसले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बच्चू कडूंसह सर्वच शेतकरी ...

शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका" - Marathi News | Mahadev Jankar, Raju Shetty, Bachchu Kadu from the farmers march target CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"

देवेंद्र फडणवीस तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशारा जानकरांनी दिला. ...

अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट - Marathi News | Unseasonal weather brings disaster just in time for Diwali; Maize ears sprout, cotton wicks fail, double disaster | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीने काढले दिवाळीतच दिवाळे; मक्याच्या कणसांना कोंब, कापसाच्या वाती, दुहेरी संकट

शेतात पाणी साचल्याने मक्याच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले, वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती होऊन गुणवत्ता घसरली. ...

कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर तोच राहील, १ नाव्हेंबरपासून कायमस्वरूपी सुविधा - Marathi News | Latest news Permanent mobile service to help farmers contact agriculture officials and employees from November 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी अधिकाऱ्यांची बदली झाली तरी मोबाईल नंबर तोच राहील, १ नाव्हेंबरपासून कायमस्वरूपी सुविधा

Agriculture News : कृषी विभागाने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक सेवा 1 नाव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक - Marathi News | United for farmers! Manoj Jarange's big decision: November 2nd meeting cancelled due to Nagpur agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक

'शेतकऱ्यांचा जीव एकच दिसला पाहिजे!' मनोज जरांगे पाटील यांचा एकजुटीसाठी मोठा निर्णय ...

पुढचा हंगाम सुरू तरी मागचा हिशोब देईनात; कोल्हापूर विभागातील १३ साखर कारखान्यांकडे ४४ कोटी थकीत - Marathi News | 13 sugar factories in Kolhapur division have outstanding dues of Rs 44 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुढचा हंगाम सुरू तरी मागचा हिशोब देईनात; कोल्हापूर विभागातील १३ साखर कारखान्यांकडे ४४ कोटी थकीत

शेतकरी हवालदिल  ...