तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ...
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झालेले असताना दुसरीकडे वीजबिल थकल्यामुळे महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकºयाचे वीजबिल माफ करण्यात यावे असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ...
गडचिरोली जिल्ह्याचा ७८ टक्के भाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. बहुतांश गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या जंगलातून गेल्या आहेत. वादळ, वारा, पाऊस झाल्यानंतर जंगलातील झाडे किंवा फांद्या विद्युत वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार अ ...
महावितरणच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील चार दिवस दिवसभर वीज तर तीन दिवस रात्री ते सकाळी ८.३० पर्यंत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे. चणा, गहू या पिकांना ओलित करावयाचे असल्यास चार दिवस सकाळचे ओलित करणे शक्य आहे. परंतु, तीन दिवस रात्री वीज असल्याने शेतकºयां ...