२०१९ मध्ये गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्राला (एफएमसीजी) मंदीचा मोठा फटका बसला असून, ५ हजार छोटी दुकाने बंद झाली आहेत. ‘नीलसन’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...
आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करायची असेल, तर मागणी निर्माण करून ३०० ते ४०० दशलक्ष सशक्त मध्यमवर्गीय लोकांना खर्चासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ...
भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या अधिक लोकांना जाणवते आहे ते बँकांचे ढासळलेले आरोग्य आणि बेरोजगारी, आणि यात सुधारणा न होणे. २०१४च्या तुलनेत २०१९च्या अंतापर्यंत बेरोजगारीचा दर ११२ टक्के वाढला आहे ...
मंदावलेली अर्थव्यवस्था पुन्हा जिवंत करायची असेल तर मागणी निर्माण करून ३०० ते ४०० दशलक्ष सशक्त मध्यमवर्गीय लोकांना खर्च करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यामुळे वस्तूंची मागणी वाढेल आणि परिणामी उत्पादनात वाढ होईल आणि नोकऱ्या निर्माण होतील ...
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधे रुपी बँकेचे विलिनीकरण करावे याचा संयुक्त प्रस्ताव सहकार आयुक्तालयाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (आरबीआय) पाठविण्यात आला आहे. ...