आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रियंका गांधी दारू पितात का, पबमध्ये जातात का, त्यांचे तोकड्या कपड्यांमधील फोटो आहेत का, त्यांची काही वादग्रस्त क्लीप मिळू शकते का, याचे शोध सुरू झाले आहेत. फोटोशॉप यंत्रणा धडधडू लागल्या आहेत. ...
कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी सध्या सोशल मीडियात जास्त चर्चा सुरु आहे. इमरती देव यांना प्रजासत्ताक दिनी लिहून देण्यात आलेले भाषण वाचता आले नाही. ...
हिंमत असेल तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आता राजीनामा देऊन दाखवावा. अन्यथा सहा महिन्यांनंतर अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, अशी घोषणा माजी मंत्री आणि काँग्रेसचे नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केली.जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आवाडे यांनी शुक्रवारी दुपारी ...
काँग्रेस पक्ष सर्वसामान्याचा आहे. काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व घटकांना न्याय देणारा आहे. प्रस्थापित केंद्र व राज्य सरकार सामाजिक धुर्वीकरण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणत आहे. सत्तेवर येण्यासाठी जनतेला खोटी आश्वासने दिली. ...
राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे. ...