देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा नदीच्या कोरड्या पात्रात मंगळवारी प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन केले. संपूर्ण तालुका कोरड्या दुष्काळात होरपळला असताना, भाजपक्षाने पाण्यासाठी राजकारण चालविले असल्याचा आरोप करण्यात आला. ...
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. ...
राजेंद्र पाल गौतम म्हणाले की, दिल्लीतील मुस्लीम मतदार गोंधळलेल्या स्थितीत होते. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे झुकले आहे. तसेच मतदानाच्या दोन दिवस आधी गरीब मतदारांना पैशांचे वाटप केल्याचा आरोप देखील गौतम यांनी केला. ...
देशातील जनता नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवू इच्छिते. एनडीए सरकारने देशातील महागाईवर नियंत्रण मिळविल्याचा दावा यावेळी राजनाथ सिंह यांनी केला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत महागाईचा मुद्दा नसल्याचे सांगत, ते म्हणाले की सरकारने प्रत्येक घट ...
सभेला संबोधीत केल्यानंतर प्रियंका व्यासपीठावरून खाली उतरत होत्या. त्याचवेळी गर्दीतून आवाज आला प्रियंका दीदी, तो आवाज ऐकताच प्रियंका गांधी थांबल्या आणि तीन फुट उंच बॅरिकेट्स ओलांडून आवाज देणाऱ्या गर्दीत सामील झाल्या. ...
मध्य प्रदेशातील रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. प्रियंका यांना बघण्यासाठी आलेल्या ... ...