देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal News: सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत असून, जबाबदारीपासून पळ काढला आहे. आता जनताच धडा शिकवेल, अशी टीका करण्यात आली. ...
“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे. ...
महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. तर जेडीयूलाही मोठ्या प्रमाणावर जागा मिळण्याचा अंदाज आहे... काँग्रेसला किती जागा...? ...
Naseem Khan News: काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. युवक काँग्रेसचे संघटन मजबूत केला पाहिजे. ‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार काम केले पाहिजे, जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे ज्येष् ...