जिल्हा प्रशासनाला विविध मार्गातून या आर्थिक वर्षांत ५४ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ विशेष म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत १०३ टक्के महसूल वसूल झाल्याने प्रशासनाच्या वसुलीवर दुष्काळाचा कुठलाही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे़ ...
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या ...
जिंतूरसह बोरी येथील शासकीय धान्य गोदामात ४ लाख १२ हजार रुपयांच्या धान्याचा अपहार झाल्याचे प्रकरण पुढे आले असून या प्रकरणी दोषी आढळलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार आणि गोदामपालाकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील भाग निश्चित करून त्याची अचानक तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी (दि. ३०) येथे दिले. ...
शहरातील गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकावर चुकीचे आरोप केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ते अटकेत असल्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पालक तथा विद्यार्थ्यांनी ...
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. ...
जिल्ह्यातील चारा छावण्यांचा आकडा वाढल्यामुळे व यापुर्वी चारा छावण्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्यामुळे चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी चारा छावण्या तपासणीसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे ...