श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde BMC Fear: मुंबईत सत्तास्थापनेसाठी ११४ जागा लागणार आहेत. भाजपाला स्पष्ट बहुमत काही केल्या मिळालेले नाही. यामुळे त्यांना शिंदेंची मदत घ्यावी लागणार आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election Results: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित जागा मिळवण्यात अपयश आल्यानंतर संतोष धुरी यांनी मनसेच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत मनसेचा वापर करून घेतला, अशी क ...