आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बॅँकेतील कामकाज, व्यवहार मराठी भाषेत करावा, अवाजवी व्याजाची आकारणी तसेच नोटीस खर्च व दंडाची वसुली करु नये या व अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी येथील एसबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ...
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दर सोमवारी भरणाऱ्या काशीनगर-रामेश्वरी आठवडी बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महापालिका व पोलीस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर, रामेश्वरी रोड द्वारकापुरी, हावरापेठ रहिवासी कृती समितीने केली ...
संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
शेतकºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ५ मार्च रोजी दुपारी ढालेगाव येथील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता़ तहसीलदारांनी घटनास्थळी दाखल होऊन आं ...